बारामती बारामती पॉवर मॅरेथॉन हा केवळ एक क्रीडा उपक्रम नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा उत्सव आणि सामूहिक एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद …
महाराष्ट्र
डॉ.अब्दुल कलाम हे भारत देशासाठी आखरी श्वासापर्यंतकार्य करणारे महान शास्त्रज्ञ-गुणवंत एच.मिसलवाड
नांदेड आपल्या भारत देशाच्या आंतरिक्ष सुरक्षा संरक्षणासाठी खूप मोठे योगदान देवून अनेक मिसाईल अस्त्र बनवून जगात भारत देशाचे नाव उंचावून आखरी श्वासापर्यंत भारत देशासाठी कार्य करणारे महान शास्त्रज्ञ म्हणजेच मिसाईल …
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन महामोर्चात सकल आदिवासी जमात बांधवांनी लाखोंच्या संख्येने सामील व्हावे-नागनाथ घिसेवाड
नांदेड सकल आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी या आदिवासी जमातींच्यावतीने आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी येणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर राज्यस्तरीय महामोर्चात जमात बांधवांनी लाखोंच्या …
नवी दिल्ली एक लांबलचक भाषण ऐकून जे आकलन होत नाही, ते एका सुभाषितातून पटकन समजते एवढी प्रगल्भता संस्कृत सुभाषितांमधे आहे असे उद्गार माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्यांसमोर काढले. ‘मन …
मुंबई मुंबईतील क्षेत्रात मोठ्या खासगी, शासकीय, निमशासकीय भुखंडावरील झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईत …
महाराष्ट्र महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि महापूर यांनी हाहाकार केला. महापुराने शेते उभ्या पिकांसह खरवडून निघाली. गावेच्या गावे पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले. महाराष्ट्रातून स्वयंसेवी …
ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन ; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
मुंबई मुंबई दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर …
मुंबई राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त 253 तालुके आणि 2059 मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता …
अहिल्यानगर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी …
शिर्डी अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही …
