नांदेड – राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने मौजे बरबडा ता.नायगाव जि.नांदेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे उपक्रमशिल केंद्रीय मुख्याध्यापक तथा माजी प्रभारी केंद्र प्रमुख माधव विठ्ठलराव रेडेवाड बरबडेकर यांना त्यांच्या …
महाराष्ट्र
मुंबई राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी न्यायमूर्ती शिंदे समितीकडे …
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा
मुंबई हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे हजारो आयटी कर्मचारी आणि रहिवाशांचे जीवन त्रस्त झाले आहे. या गंभीर समस्यांकडे विधानसभेत लक्ष …
मुंबई राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ०६ मे २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ करिता …
मुंबई शिवसेनेत पक्षप्रमुख हेच पद सर्वांत मोठे होते. मात्र आज, सोमवारी मुंबईत पार पडलेल्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी शिंदेंनी कार्यकर्ते, …
नवी दिल्ली नवी दिल्लीतील ग्रँड कन्व्हेंशन सेंटर मधील एक उबदार संध्याकाळ. सर्वत्र कॅमेऱ्यांचे फ्लॅश झळकत होते. सुरक्षारक्षक वॉकी टाॅकीवर संभाषण करीत होते आणि सुटा बुटातील लोकांची लगबग चालू होती. मंत्री, …
अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भित्ती अहमदाबाद गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एपी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. या …
फलटण ‘‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणकार्याची गेली ३५ वर्षे जोपासलेली चळवळ अभिमानास्पद आहे. परंतू ही चळवळ पत्रकारांपूर्ती मर्यादित आहे असे वाटते. इथून पुढच्या काळात विद्यार्थी …
बारामती जिल्ह्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. कृषी विभाग, आत्मा, महात्मा …
बारामती नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, आपल्या अडीअडचणी, प्रश्न प्रशासनाच्या मदतीने निकाली काढून …
