कल्याणकारी मंडळ हे रिक्षा चालकांच्या संघर्षाचे फळ – डॉ. बाबा कांबळे
चाकण रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि संघर्षाला यश आले आहे. हे मंडळ म्हणजे रिक्षा चालकांनी दिलेल्या लढ्याचे आणि त्यागाचे कष्टाचे…