पुणे विभागीय जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न पुणे गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 18 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता यावर्षी हा निधी वाढवून …
पुणे
पुणे ‘विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांकडे तारांकित प्रश्न, लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव अशी सोळा प्रकारची आयुधे असतात. त्यांचा योग्य व परिणामकारक वापर केल्यास जनतेच्या समस्या सुटून त्यांना खऱ्या अर्थाने …
‘संसदीय कामकाजातील सर्वोत्तम आयुधे‘ या परिसंवादाचे आयोजन पुणे महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने लोककल्याणारी राज्याची संकल्पना साकार करण्याच्यादृष्टीने विविध महत्वपूर्ण कायदे मंजूर केले असुन, लोकशाही सदृढ करण्याकरीता लोकसहभाग अत्यंत महत्वूपर्ण आहे. असे …
पुणे राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या माध्यमातून राजकारणातील ध्येय, त्यांच्या मनातील विचार संवादात्मक पद्धतीने मांडण्यासाठी व आपल्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय विधायक …
पुणे इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (ISC) तर्फे आंतर भारती बालग्राम आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा 8 फेब्रुवारी रोजी लोणावळ्यात आयोजित करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री कु. आदिती …
पुणे कृषी उत्पन्न बाजार समित्या अधिक सक्षम करण्यासाठी पणन सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात पणन मंडळाने शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी यावर भर द्यावा, तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही व …
देहू नामस्मरणाचे महत्त्व विषद करीत नामस्मरणाचे फलित काय असते आणि त्यातून मिळणारी अनुभूती काय सांगते हे स्पष्ट करून देत कीर्तनकार अॅड. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन रंगले. श्री विठ्ठल रुक्मिणी …
कविता कृष्णमुर्ती , शुभा खोटे , अनुपम खेर यांना ‘पीफ’चे पुरस्कार जाहीर पुणे ’२३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’चा उद्घाटन सोहळा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच ,स्वारगेट ,पुणे ,येथे १३ फेब्रुवारी …
पुण्यात होणार १५ मार्च २०२५ ला भव्य बिगर हुंडा भव्य सामूहिक विवाह सोहळा पुणे आजच्या काळात जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. कारण …
पुणे स्त्रियांच्या साहित्यात लिहिण्याची सुरूवात पुरुषांनी केल्यामुळे स्त्रियांचे अंतरंग लेखनातून यायला वेळ लागला. आता स्त्रिया स्वत: लिहित असल्यामुळे त्यांचे मनोगत व्यक्त होत आहे. स्त्रियांनी चिरस्थायी आणि शाश्वत राहिल असे लेखन …
