वाहतूक सक्षमीकरणासाठी पर्यायी रस्ते तातडीने पूर्ण करा पिंपरी- चिंचवड बोऱ्हाडेवाडी-जाधवाडी परिसरातून देहु- आळंदी आणि पुणे-नाशिक महामार्गाला पर्यायी रस्ते आणि इंद्रायणी नदीपात्रालगतच्या प्रस्तावित रस्त्यांची काम तातडीने हाती घ्यावीत आणि नागरिकांसाठी वाहतूक …
Pawanasamachar@gmail.com
दिघीतील माजी सैनिक विकास संघासाठी 10 संगणक भेट पिंपरी-चिंचवड दिघी येथील माजी सैनिक विकास संघासाठी भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून दहा संगणक भेट देण्यात आले …
पिंपरी एसआरए अंतर्गत झोपडपट्टी धारकांना ३०० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी अशी मागणी सर्वप्रथम मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे केली होती. आता कुटुंबाचा आकार वाढल्यामुळे एसआरए अंतर्गत विकसित होणाऱ्या प्रकल्पांमध्ये …
पुणे श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यापूर्वी १ लाख २० हजार रुपये, नरेगामधून २८ हजार आणि शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे …
पिंपरी मागील 25 वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांसाठी व टपाल कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने …
आमदार महेश लांडगे आणि महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती पिंपरी-चिंचवड कारखानदारी, लघुउद्योग ही पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख ओळख आहे. या उद्योग क्षेत्राचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. उद्योग, उद्योजक यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच ‘‘ॲक्शन …
मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. डॉ. राजेश देशमुख हे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम …
पुणे पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य संमेलन ही अभिमानाची बाब असून प्रवासात ३० तास हे संमेलन चालणार आहे. अशी माहिती मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी …
पिंपरी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. मराठी मनामनात शिवराय वसले आहेत. मात्र काही हितशत्रू शिवरायांच्या चरित्राशी हेळसांड करण्याचा प्रयत्न करून समाज मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असतात. …
पुणे हिंदूस्थानचे अराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून “रयतेच्या जनकल्याण राज्य व्यवस्थेची” स्थापना केली, त्याचा प्रत्यय शिवमुद्रेची प्रतीमा संविधानात प्रतिबिंबित होत असल्याने देशवासीयांना येतो. उत्तम राज्यकारभाराचा आदर्श …
