पिंपरी सर्वांना प्रकाश व ऊर्जा देणाऱ्या उगवत्या सूर्याला नमन करून आज जागतिक सूर्यनमस्कार दिनाची उत्साहात सुरूवात करण्यात आली. सूर्यनमस्कार घालण्यात मग्न झालेले विद्यार्थी, पालक आणि नागरिक यांच्या सहभागामुळे चिंचवड, केशवनगर …
Pawanasamachar@gmail.com
देहू नामस्मरणाचे महत्त्व विषद करीत नामस्मरणाचे फलित काय असते आणि त्यातून मिळणारी अनुभूती काय सांगते हे स्पष्ट करून देत कीर्तनकार अॅड. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन रंगले. श्री विठ्ठल रुक्मिणी …
कविता कृष्णमुर्ती , शुभा खोटे , अनुपम खेर यांना ‘पीफ’चे पुरस्कार जाहीर पुणे ’२३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’चा उद्घाटन सोहळा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच ,स्वारगेट ,पुणे ,येथे १३ फेब्रुवारी …
पुण्यात होणार १५ मार्च २०२५ ला भव्य बिगर हुंडा भव्य सामूहिक विवाह सोहळा पुणे आजच्या काळात जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. कारण …
पिंपरी पृथ्वीवरील ग्लोबल वार्मिंगच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधिकाधिक वाढले आहे. २०२० पासून कोरोनाच्या संकटाने निसर्गाची अमूल्य देणगी, प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचे महत्त्व समजून दिले आहे. त्याचबरोबर, या वायूच्या कमतरतेमुळे …
मुंबई मुंबई भेटीवर आलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (दि. २) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. आपल्या औपचारिक भेटीनंतर एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंना …
मुंबई महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर हे भवन उभारण्यात येणार असून, यामध्ये ‘माविम’च्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी …
कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन- अजित पवार यांचे निर्देश
राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक मुंबई शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती …
मुंबई राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
ग्रामीण आवासच्या 19.66 लाख उद्दिष्टांपैकी 16.81 लाख घरकुलांना मंजुरी शहरी आवास योजनांनाही गती देण्याचे निर्देश जलजीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण करा आयुष्मान कार्ड वितरणातील त्रुटी दूर करून कार्डचे वाटप पूर्ण …
